या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 137 कोटी रुपयांचा पीक विमा निधी मंजूर Crop insurance
Crop insurance धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आशेची किरण दिसली आहे. एप्रिल आणि मे २०२४ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत एक लाख हून अधिक शेतकऱ्यांना १३७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. परंतु, अजूनही लक्षणीय रक्कम वितरित करणे बाकी आहे, … Read more