शेतकऱ्यांना आता वर्षाला १५००० रुपये सन्मान निधी मिळणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ६ हजार रुपये देत असून, लवकरच हे अर्थसहाय्य ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे शेतकऱ्यांना आता वर्षाला १५००० रुपये सन्मान निधी मिळणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या १९व्या … Read more