Pik vima vitaran महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना द्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पिक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे
Pik vima vitaran महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पिक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पिक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे
महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मिळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशा मध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पिक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पिक विमा रक्कम देण्यात येईल रब्बी पिक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त केलेली आहे.
महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाम मध्ये पिक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पिक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागांमध्ये माहिती घ्यायची आहे. काही जिल्ह्यांमधील पिक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेले आहे यासाठी सरकारने अधिकृत जीआर काढलेले आहेत.